उद्योग विश्व
एस आर ए च्या विरोधात रहिवासी संघाने न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला
विश्रांतवाडी रहिवासी संघ अध्यक्ष सुरेश गायकवाड तसेच रहिवाशांकडून एस आर ए दिलेल्या नोटिसी संदर्भात तसेच एसआरए कडून अंतिम पात्रता यादी मध्ये एकूण 820 झोपडीधारक असताना देखील विकासकाकडून त्यापेक्षा जास्त प्रकरण पात्र करून घेण्यात आल्याचे आढळून आले आहे व त्याचप्रमाणे पात्रतेसाठी एस आर ए मध्ये अपील सुद्धा चालू आहे 820 पेक्षा जास्त लोकांना विकसित पात्र करू शकत नाही कारण एकूण 820 लोकांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे तसेच वाढीव घरांना पात्रता करून मिळणार नाही बोगस लाभार्थ्यांना अपात्र करू असे एस आर ए चे मुख्य कार्यकारी अधिकारी गटने साहेब यांनी सांगितले आहे रहिवासी संघाकडून असे सांगण्यात आले की जर आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही आत्मदहन करू असे पत्र मुख्यमंत्री राज्यपाल व पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे